"विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. 'महाजनो येन गतः सपंथः' ही परप्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५.
No comments:
Post a Comment
Suggestions are most welcome